मराठवाडा करिअर अकॅडमी हा क्लासच का लावावा याची काही महत्त्वाचे कारने
मराठवाडा करिअर अकॅडमी हा क्लासच का लावावा याची काही महत्त्वाचे कारने
1) पहिल्याच वर्षी क्लासच्या 100 पेक्षा जास्त मुलांची विविध खात्यामध्ये निवड
2) कोणताही क्लास असो त्याला असे वाटते की आमचे पहिल्या वर्षी दोन-तीन मुले लागले पाहिजे आम्हालाही असंच वाटलं होतं परंतु आमच्या मेहनतीमुळे आणि आमच्या जिद्दीमुळे शंभर प्लस मुले पहिल्याच वर्षी आम्ही नोकरी लावून दाखवले
3) आमचे रिझल्ट तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही आमच्या यूट्यूब चैनल वर बघू शकता https://youtube.com/@marathwadacareeracademy?si=OX4aJC4If3tBLSAv
तसेच आमचे रिझल्ट इंस्टाग्राम चैनल वर बघू शकता https://www.instagram.com/marathwada_career_academy
4) महाराष्ट्रात आमचा एकमेव क्लास आहे की जो चाप्टर वाईज टेस्ट घेतो तुम्ही कोणत्याही क्लासला जा गेल्यानंतर लगेच त्याच आठवड्यात शंभर मार्काचा पेपर तुमच्या मुलाच्या हातात दिला जातो
5) जे शिकवलं नाही त्या सर्वांचा पेपर त्याला सोडवायला देतात. आम्ही तसे करत नाही जेवढे शिकवलं त्याच्यावरच चाप्टर वाईज टेस्ट घेऊन अगोदर जे शिकवलं आहे ते पूर्ण करतो समजल्याशिवाय पुढे घेऊन जात नाही
6) बहुतांशी मुलांचा असा प्रॉब्लेम येतो पहिला धडा दुसरा धडा तिसरा धडा शिकवून झाला असे पाच सहा धडे होतात आणि ते शिकून झाल्यानंतर त्याला अचानक समजतं की मला पहिल्या पाठातलं हे जमत नाही ते जमत नाही म्हणून त्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. आमच्याकडे पहिला धडा झाला त्याच्यावर लगेच टेस्ट घेतलली जाते आणि त्याच्यावर सोल्युशन दिले जाते पूर्ण पाठांतर करून घेतल्याशिवाय पुढचा धडा सुरू करत नाही.
7) आजकाल स्पर्धा परीक्षा सोप्या राहिल्या नाहीत, पोलीस भरतीचा फॉर्म जवळपास 20 लाख मुले भरतात परीक्षा खूप कठीण आहेत म्हणून प्रत्येक गोष्ट आपली पाठ असणे गरजेचे आहे वरवर अभ्यास करून पास होणे अशक्य आहे त्याला पाच सहा वर्षे लागतात मग म्हणूनच आम्ही पाठांतर करून घेतो आणि एक ते दीड वर्षात 100% नोकरीच्या हमी देतो.
8) तुमच्या पाल्यांनी आमच्याकडे ऍडमिशन घेतले तर आम्ही त्याला फक्त पोलीस भरतीच करायला लावत नाही महाराष्ट्र शासनाचे बाराशे पदाची तयारी त्याला करायला लावतो
9) आमच्याकडे वेगवेगळे कोर्सेस आहेत पोलीस भरती सोबत ते कोर्सेस आपण त्याला करायला लावतो जसे की कृषी चा कोर्स व्हेटर्नरी डॉक्टरचा कोर्स ऍग्रीचा कोर्स इलेक्ट्रिक चा कोर्स माळी कामाचा कोर्स एक्स-रे ऑपरेटर असे असंख्य कोर्सेस पैकी त्याला एक कोर्सस करायला लावतो जेणेकरून त्याचं काम जर पोलीस भरतीमध्ये झालं नाही एखादा कोर्सच्या जोरावर तो एक दीड वर्षात नोकरी लागतो.
10) शिकवणारे सगळे शिक्षक वर्ग हे आजपर्यंत दोन पेक्षा जास्त नोकरी मिळवणारे आहेत
11) महाराष्ट्रात कोणत्याही क्लासला तुम्ही गेलात तर दिवसभरात तो क्ला फक्त दोन किंवा तीन तास चालतो.
12) 2 तासा नंतर मुले दिवसभर मोबाईल खेळत बसतात इकडे तिकडे भटकत बसतात.
13) याच कारणामुळे आम्ही आपला क्लास दिवसभरात दहा तास चालवतो दहा तास लेक्चर घेतो
14) मुलांना सेल्फ स्टडी करायची वेळ पडत नाही, एक गोष्ट त्यांच्याकडून दहा वेळेस करून घेतो. जेणेकरून त्यांचे पाठांतर खूप चांगले होते आणि लवकरात लवकर नोकरी मिळण्यास त्याचा खूप फायदा होतो
15) आमच्याकडे असणारे शिक्षक वर्ग सर्व नोकरीला लागलेले आहेत
16) आज-काल कोणीही क्लास टाकत आहे पोलीस भरतीमध्ये नोकरी नाहीच मिळाली, चार-पाच वर्षे तयारी केल्यानंतर नोकरी नाहीच मिळाली तर तो मुलगा क्लास टाकून देतो आणि मोठमोठ्या गप्पा मारून तुमचे ऍडमिशन करून घेतो
17) तुम्हीच विचार करा जो स्वतः नोकरीला लागला नाही तो तुमच्या मुलाला नोकरी लावू शकतो का?
18) आपल्या क्लासमध्ये प्रत्येक बॅच वेगळी असते आणि पूर्ण सिल्याबस पूर्ण केल्या जातो.
19) बाकीच्या क्लास वर एकच हॉल असतो, एकाच हॉलमध्ये तुम्ही वर्षभरात कधी, या एकाच हॉलमध्ये शिकवल्या जाते. प्रत्येक तीन महिन्याला नवीन सिल्याबस सुरू केला जातो, म्हणजे पहिले दुसरे तिसरे चाप्टर होते परत पहिल्यापासून सुरुवात केली जाते म्हणजे सिल्याबस कधीच पूर्ण करून दिला जात नाही.
20) आमच्या क्लासला तसे काही होणार नाही सर्व सिल्याबस 100% पूर्ण करून दिला जाईल
21) आम्ही आपणास आग्रह करत नाही की आमचाच क्लास लावा परंतु तुमच्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून क्लास लावा जिथे तुम्हाला सर्व मिळेल अशा ठिकाणी क्लास लावा.
22) तुमच्या पाल्याचा भविष्याचा विचार करून काही गोष्टी तुम्ही क्लासच्या चेक केल्या पाहिजे
1) तुम्ही जो क्लास लावत आहे त्या क्लास संचालक स्वतः शिकवतो का
2) आजकाल महाराष्ट्रात बरेचसे संचालक फक्त ग्राउंड घेतात आणि पगारी मास्तर लोक शिकवायला लावतात
3) जे पगारी शिक्षक लोक असतात ते फक्त क्लासवर एका तासासाठी येतात. एक तासात शिकून निघून जातात त्यांना मुलांचं काही घेणे देणे नसतं यात मुलांचा लॉस होतो
3) संचालक सकाळी सकाळी ग्राउंड घेतात आणि दिवसभर कोणत्यातरी स्वतः अभ्यास करणाऱ्या एखाद्या मुलाकडून शिकून घेतात
4) विचार करा जो स्वतः नोकरी लागला नाही तो तुमच्या मुलाला नोकरी देऊ शकतो का
5) गावाकडच्या मुलाचे ग्राउंड खूप चांगले असते त्याला गरज असती फक्त लेखी परीक्षेची बुद्धी वाढवण्याची आणि तुम्ही याच्या नेमक उलट करता ग्राउंडच्या मास्तर कडे क्लास लावतात विद्यार्थ्याचे ग्राउंड चांगल असते. तुम्ही क्लास लावण्यासाठी आल्यानंतर जो लेखी चांगला शिकवतो त्याच्याकडे क्लास लावायला पाहिजे
वरील सर्व कारणाचा विचार करता आपल्या पाल्यास आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन द्या आपणास आम्ही शंभर टक्के हमी देतो की आपला पाल्य येणाऱ्या एक दीड वर्षात कुठे ना कुठे कोणत्यातरी सरकारी खात्यामध्ये नोकरीला लावण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू
स्पर्धा परीक्षा विषयी काही माहिती हवी असल्यास आमच्या खालील नंबर वर संपर्क साधा 8010080789 / 95792 38707
आमचा पत्ता – छत्रपती संभाजी नगर टीव्ही सेंटर ग्रामीण पोलीस मुख्यालय समोर
संभाजीनगर मध्ये आल्यानंतर आमचा पत्ता न सापडल्यास वरील दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करून माहिती घेणे